शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:51 IST

ृदूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ कसे टिकवून ठेवावेत याबाबत सांगणार आहोत. 

दूधासह पनीर, दही, तुप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता आपल्याला रोजचं भासते. पण बाजारातून आणल्यानंतर हे पदार्थ ठेवण्यासाठी तुम्ही निष्काळजीपणा केलात तर लगेचच खराब होऊ शकतात. दूध फाटणं, दही खराब होणं, अशी स्थिती अनेकदा उद्भवते. आज आम्ही तुम्हाला दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ कसे टिकवून ठेवावेत याबाबत सांगणार आहोत. 

दूध

दूध प्रत्येक घरामध्ये रोज वापरलं जातं. दूध फाटू नये म्हणून विकत घेताना पिशवी किंवा कॅनवरील  एक्सपायरी डेट पाहून घ्या. त्यानंतर स्वच्छ  पातेल्यात उकळवून घ्या. दूध उकळ्यानंतर थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. लक्षात ठेवा अनेकदा दुधाचं भांड स्वच्छ केलं नसेल किंवा घासताना अर्धवट स्वच्छ झालं असेल तर दूध खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दुधाचं भाडं स्वच्छ धुवून आणि पुसून मगच वापरा. 

पनीर 

पनीर एक दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी टिकते. रेफ्रिजरेटर (पाच ते सात अंश से.) तापमानास पनीर सहा दिवस टिकत असले तरी त्याचा पृष्ठभाग 3 दिवसांनी पिवळा पडण्यास व पनीर थोडे कडक होण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पनीर ऍल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानास सहा दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत टिकते. पनीर टिकवून ठेवण्यासाठी ब्लॉटिंग पेपरमध्ये ठेवावे.

तूप

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुपाचं सेवन फायदेशीर ठरतं. तुपात अनेक पोषक घटक असतात. रुम टेंमरेचरवर तूप दीर्घकाळ राहू शकते. हवाबंद डब्बात ठेवल्यास जास्त दिवस राहिल. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. अनेकदा ओलावा येण्याची शक्यता असते. 

दही

दह्यासाठी पॉलिस्टरीनचे कप बऱ्याच ठिकाणी वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही वापर करता येईल. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून फ्रिजमध्ये ठेवल्यास, सहा ते सात दिवसांपर्यंत टिकू शकते. 

चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी

चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स