फळ कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आलेले अनेकजण असतील. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात. ...
सध्या नवरात्री सुरू असून या नऊ दिवसांमध्ये ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासमोर उभा असलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं? या दिवसांमध्ये अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं. ...
आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना नागवेल असंही म्हटलं जातं. ...
शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. ...