पनीर म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली पसंती पनीरपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना देण्यात येते. त्यातल्या त्यात पनीर टिक्का म्हटलं की, सर्वांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. ...
अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो. ...
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो. ...
प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्य संस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ. ...
आज कोजागिरी पोर्णिमा... अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा असे म्हटले जाते. संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ...
सध्या आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक अशक्य अशा गोष्टी करतो. प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही मोठी क्रांती झाली असून अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. ...