चतुर्मासाला जशी अध्यात्मिक आणि धार्मिक बाजू आहे तशी आरोग्याचीही बाजू आहे. किमान आरोग्याचा विचार करुन चतुर्मास पाळा असं म्हटलं जातं. अर्थात असा सल्ला फक्त घरातील जेष्ठ व्यक्ती देतात असं नाही. आहारतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञही पावसाळ्यात चतुर्मासात खाणंपिण ...
ताकाची कढी सगळ्यांनाच माहिती आहे पण टमाट्याची कढीही करता येते. ही टमाट्याची कढी चवीला अगदी चटपटीत लागते. पावसाळ्यातल्या कुंद वातावरणात तर रात्रीच्याच नाहीतर कधी दुपारच्या जेवणालाही गरम टमाट्याची कढी आणि वाफाळलेला भात याचा आस्वाद घेता येतो. ...
Cooking Tips : भारतभरात वेगवेगळ्या पद्धतीनं, आपल्या परंपरेनुसार डाळी शिजवल्या जातात. प्रत्येक भागात रोजच्या जेवणातील डाळीसाठी एक खास रेसेपी वापरली जाते. ...
नेहमीच चायनिज खाणे काही योग्य नाही ना... म्हणून तर आपल्या भारतीय नूडल्सला म्हणजेच शेवयांना द्या चायनिज तडका.. ट्राय करा ही सुपर ब्रेकफास्ट रेसिपी !! ...
ग्रीन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही हे शब्द आपण हॉटेलमधे आर्डर देतांनाच वापरावेत असं नाही. घरी सोयाबीन ग्रीन मसाला करुन पाहा आणि हॉटेलच्या चवीच्या ग्रेव्हीचा मस्त आस्वाद घ्या. ...
Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला ...