शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रत्येक पदार्थातून पोटात जातं टॉक्सिन नावाचं विष, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:32 IST

प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

आपण जे काही खातो त्यामुळे आपण जिवंत राहतो. अन्नामुळे शरीराला पोषण मिळतं ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. मात्र, आजकालच्या फळ-भाज्यांमध्ये पोषक तत्व फार कमी असतात. प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

टॉक्सिन दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल जे अन्न पचन झाल्यावर तयार होतात आणि दुसरं आर्टिफिशिअल, जे केमिकल, फर्टिलायझरमधून येतात. आयुर्वेदिक डॉक्टर तन्मय गोस्वामी यांनी सांगितलं की, आजकालच्या सगळ्यात मोठ्या आजार टॉक्सिन नावाचं विष आहे. हे विष प्रत्येक पदार्थ, भाज्या, फळांमध्ये असतं. नॉनव्हेजमध्ये ऑक्सीटॉसिन असू शकतं. त्यांनी सांगितलं की, तुमच्याद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत टॉक्सिन असतं.

टॉक्सिन काढण्याची पद्धत

डॉ. तन्मय गोस्वामी यांच्यानुसार, टॉक्सिन नष्ट करण्यासाठी आयुर्वेदात एक पद्धत सांगण्यात आली आहे. तुम्ही गोष्टींचं जेवणासोबत सेवन करा. या गोष्टींमुळे शरीरात टॉक्सिन तयार होण्याचा धोका कमी होईल. सोबतच जे टॉक्सिन जमा आहेत, तेही बाहेर काढण्याचं काम करतील.

जेवणासोबत रोज काय खावं?

तूप

मध

लोणी

सूंठ

काळी मिरी

सैंधव मीठ

डॉक्टरांनी सांगितलं की, जर जेवणासोबत तुम्ही या गोष्टींचं सेवन रोज केलं तर शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर पडतील. जर तुम्ही एखाद्या आजारावर उपचार घेत असाल तर या गोष्टींमुळे उपचार आणखी प्रभावी होईल. कारण शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर निघाल्यावर औषध लगेच प्रभाव करेल. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स