शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

प्रत्येक पदार्थातून पोटात जातं टॉक्सिन नावाचं विष, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:32 IST

प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

आपण जे काही खातो त्यामुळे आपण जिवंत राहतो. अन्नामुळे शरीराला पोषण मिळतं ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. मात्र, आजकालच्या फळ-भाज्यांमध्ये पोषक तत्व फार कमी असतात. प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

टॉक्सिन दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल जे अन्न पचन झाल्यावर तयार होतात आणि दुसरं आर्टिफिशिअल, जे केमिकल, फर्टिलायझरमधून येतात. आयुर्वेदिक डॉक्टर तन्मय गोस्वामी यांनी सांगितलं की, आजकालच्या सगळ्यात मोठ्या आजार टॉक्सिन नावाचं विष आहे. हे विष प्रत्येक पदार्थ, भाज्या, फळांमध्ये असतं. नॉनव्हेजमध्ये ऑक्सीटॉसिन असू शकतं. त्यांनी सांगितलं की, तुमच्याद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत टॉक्सिन असतं.

टॉक्सिन काढण्याची पद्धत

डॉ. तन्मय गोस्वामी यांच्यानुसार, टॉक्सिन नष्ट करण्यासाठी आयुर्वेदात एक पद्धत सांगण्यात आली आहे. तुम्ही गोष्टींचं जेवणासोबत सेवन करा. या गोष्टींमुळे शरीरात टॉक्सिन तयार होण्याचा धोका कमी होईल. सोबतच जे टॉक्सिन जमा आहेत, तेही बाहेर काढण्याचं काम करतील.

जेवणासोबत रोज काय खावं?

तूप

मध

लोणी

सूंठ

काळी मिरी

सैंधव मीठ

डॉक्टरांनी सांगितलं की, जर जेवणासोबत तुम्ही या गोष्टींचं सेवन रोज केलं तर शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर पडतील. जर तुम्ही एखाद्या आजारावर उपचार घेत असाल तर या गोष्टींमुळे उपचार आणखी प्रभावी होईल. कारण शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर निघाल्यावर औषध लगेच प्रभाव करेल. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स