शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

प्रत्येक पदार्थातून पोटात जातं टॉक्सिन नावाचं विष, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:32 IST

प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

आपण जे काही खातो त्यामुळे आपण जिवंत राहतो. अन्नामुळे शरीराला पोषण मिळतं ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. मात्र, आजकालच्या फळ-भाज्यांमध्ये पोषक तत्व फार कमी असतात. प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो. 

टॉक्सिन दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल जे अन्न पचन झाल्यावर तयार होतात आणि दुसरं आर्टिफिशिअल, जे केमिकल, फर्टिलायझरमधून येतात. आयुर्वेदिक डॉक्टर तन्मय गोस्वामी यांनी सांगितलं की, आजकालच्या सगळ्यात मोठ्या आजार टॉक्सिन नावाचं विष आहे. हे विष प्रत्येक पदार्थ, भाज्या, फळांमध्ये असतं. नॉनव्हेजमध्ये ऑक्सीटॉसिन असू शकतं. त्यांनी सांगितलं की, तुमच्याद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत टॉक्सिन असतं.

टॉक्सिन काढण्याची पद्धत

डॉ. तन्मय गोस्वामी यांच्यानुसार, टॉक्सिन नष्ट करण्यासाठी आयुर्वेदात एक पद्धत सांगण्यात आली आहे. तुम्ही गोष्टींचं जेवणासोबत सेवन करा. या गोष्टींमुळे शरीरात टॉक्सिन तयार होण्याचा धोका कमी होईल. सोबतच जे टॉक्सिन जमा आहेत, तेही बाहेर काढण्याचं काम करतील.

जेवणासोबत रोज काय खावं?

तूप

मध

लोणी

सूंठ

काळी मिरी

सैंधव मीठ

डॉक्टरांनी सांगितलं की, जर जेवणासोबत तुम्ही या गोष्टींचं सेवन रोज केलं तर शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर पडतील. जर तुम्ही एखाद्या आजारावर उपचार घेत असाल तर या गोष्टींमुळे उपचार आणखी प्रभावी होईल. कारण शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर निघाल्यावर औषध लगेच प्रभाव करेल. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स