या दुर्घटनेमुळे विजयला आपले भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. त्याने मंचावरून शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले. ...
हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाह ...
....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली. ...
"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...
Asia Cup Final 2025: रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी आहे. या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ...