भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे. ...
परवा कोल्हापुरात भाषण करताना, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते ? मी दिले होते का ? मी तर दिलेले नाही... असे आपण सांगून टाकले ते बरे केले. ...
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. ...
श्रीनगरच्या उपनगरांमधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हाॅटेलमधील पर्यटकांवर हल्ला होण्याचे मिळाले होते संकेत, मात्र शोधमोहिमेसह सतर्कता बाळगूनही अखेर पहलगामचे अघटित घडलेच ...