शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

TECH : ​२जी नेटवर्कला ३जी स्पीड हवाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:29 IST

बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया.

आज देशातील प्रत्येक गाव इंटरनेटशी कनेक्ट होऊन डिजिटल इंडियाकडे वाटचाल करताना दिसत आहे. यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे गावागावातील लोक जुगाड करुन भारतात स्वत:ला डिजिटल करण्याच्या मोहिमेत व्यस्त आहेत. मात्र, भारतात दूरवरचे बरेच असे काही प्रांत आहेत ज्याठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे ती मोबाइल सिग्नल आणि इंटरनेट स्पीडची. बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया. आपल्या मोडेमला अ‍ॅल्युमिनियम फॉयलमध्ये गुंडाळा आणि सिस्टममध्ये कनेक्ट करुन सर्च सुरु करा. आपला डिव्हाईस जसाही इंटरनेटशी कनेक्ट होईल तसा अगोदरपेक्षा स्पीड जास्त मिळेल. कित्येकदा यासाठी औषधाच्या अ‍ॅल्युमिनियम पॅकिंगचादेखील वापर केला जातोे. जिथे २जी सिग्नलपण उपलब्ध नाही तिथे फॉयल लावून सर्फिंग लायक जुगाड बनविला जातो. एकप्रकारे हे आपणास ३जीच आहे. हा प्रकार आपणास गावांमध्ये जास्त पाहावयास मिळतो.