शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

TECH : ​२जी नेटवर्कला ३जी स्पीड हवाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:29 IST

बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया.

आज देशातील प्रत्येक गाव इंटरनेटशी कनेक्ट होऊन डिजिटल इंडियाकडे वाटचाल करताना दिसत आहे. यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे गावागावातील लोक जुगाड करुन भारतात स्वत:ला डिजिटल करण्याच्या मोहिमेत व्यस्त आहेत. मात्र, भारतात दूरवरचे बरेच असे काही प्रांत आहेत ज्याठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे ती मोबाइल सिग्नल आणि इंटरनेट स्पीडची. बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया. आपल्या मोडेमला अ‍ॅल्युमिनियम फॉयलमध्ये गुंडाळा आणि सिस्टममध्ये कनेक्ट करुन सर्च सुरु करा. आपला डिव्हाईस जसाही इंटरनेटशी कनेक्ट होईल तसा अगोदरपेक्षा स्पीड जास्त मिळेल. कित्येकदा यासाठी औषधाच्या अ‍ॅल्युमिनियम पॅकिंगचादेखील वापर केला जातोे. जिथे २जी सिग्नलपण उपलब्ध नाही तिथे फॉयल लावून सर्फिंग लायक जुगाड बनविला जातो. एकप्रकारे हे आपणास ३जीच आहे. हा प्रकार आपणास गावांमध्ये जास्त पाहावयास मिळतो.