शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

‘समाधान मानणे’ हेच सुखी सहजीवनाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:30 IST

संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.

अनेक मोठे लोक म्हणून गेले की, जे आहे त्यात समाधानी राहावे. जास्त फळाची अपेक्षा केली तर चित्त शांत राहत नाही. असमाधानी मन हे सर्व दु:खाचे मूळ आहे.हे सगळं तुम्हाला केवळ कागदी तत्त्वज्ञान वाटत असेल; मात्र आता एका वैज्ञानिक अध्यायनाची त्याला पुष्टी मिळाली आहे.एका संशोधनानुसार तुम्हाला जर संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.आपल्याला यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळेल किंवा मिळाला असता असा जर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही खूश नाही राहू शकत. या अध्ययनाचे प्रमुख संशोधक डॅनियल कोन्रॉय-बीम सांगतात की, अनेक जण बोलून दाखवत नाहीत परंतु ते आपल्या जोडीदारासोबत समाधानी नसतात. आपण यापेक्षा अधिक चांगला साथीदार डिझर्व करतो असे त्यांना वाटत असते. डोक्यात अशा विचारांनी घर केल्यामुळे सुखाने संसार करणे अवघड होऊन बसते.म्हणूनच तर सध्या उपलब्ध असलेले अनेक डेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाईट नात्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. क्लिकसरशी अ‍ॅपवर संभाव्य जोडीदारांची अमर्याद उपलब्धता व्यक्तीला सतत खुणावत असते. अशा प्रकारचा लोभ मग नात्याला अस्थिर करतो.