शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:52 IST

मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व तरुणपणात प्रेम त्यांना सुधारवते

 मुले कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आले तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये  चांगला व्यक्ती होण्यास  सुरूवात होते. मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व  तरुणपणात  प्रेम त्यांना सुधारवते.  प्रेमात पडल्यानंतर मुलांमध्ये  सकारात्मक बदल घडून येतात.  त्याची ही खास  माहिती. 1  प्रेमात पडताच मुले आपल्या मित्राबरोबर विनाकारण कुठेही फिरणे सोडून देतात. गलफ्रें ड सोबतच वेळ घालवितात. बाहेर ज्या ठिकाणी जायाचे त्याची अगोदरच निवड करतात. तिच्यावर  इम्प्रेशन पाडण्यासाठी आपले काम व अभ्यासाविषयी अतिशय गंभीर होतात. तसेच त्यांना वेळेचेही महत्त्व कळायला लागते.2 आई कितीही ओरडली तरीही मुले जोपर्यंत जीवनात गर्लफ्रेंड येत नाही. तोपर्यंत स्वत:च्या  देखभालीकडे लक्ष देत नाही. गर्लफे्रंडमुळे कपडे, हेअर कट व बॉडीकडे ते लक्ष द्यायला लागतात. 3 विनाकारण पैसे खर्च करणे टाळून बचत करणे सुरु करतात. गर्लफे्रंडला घेऊन बाहेर गेल्यानंतर पैशाची अडचण येऊ नये, याकरिता ते नियोजन करतात. यातूनच त्यांना नियोजनाची सवय लागते. 4 गर्लफ्रें डमुळे त्यांच्यामध्ये जबाबदारपणाही येतो. त्यामुळे कोणतेही पाऊल ते विचार करुनच टाकतात. 5  महिला अत्यंत भावनिक असल्याचे त्यांना कळायला लागते. त्यामुळे त्यांचे मन दुखवणे हे चांगले नसून,महिलांचाही सम्मान करायलाही ते  शिकतात.