शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:52 IST

मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व तरुणपणात प्रेम त्यांना सुधारवते

 मुले कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आले तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये  चांगला व्यक्ती होण्यास  सुरूवात होते. मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व  तरुणपणात  प्रेम त्यांना सुधारवते.  प्रेमात पडल्यानंतर मुलांमध्ये  सकारात्मक बदल घडून येतात.  त्याची ही खास  माहिती. 1  प्रेमात पडताच मुले आपल्या मित्राबरोबर विनाकारण कुठेही फिरणे सोडून देतात. गलफ्रें ड सोबतच वेळ घालवितात. बाहेर ज्या ठिकाणी जायाचे त्याची अगोदरच निवड करतात. तिच्यावर  इम्प्रेशन पाडण्यासाठी आपले काम व अभ्यासाविषयी अतिशय गंभीर होतात. तसेच त्यांना वेळेचेही महत्त्व कळायला लागते.2 आई कितीही ओरडली तरीही मुले जोपर्यंत जीवनात गर्लफ्रेंड येत नाही. तोपर्यंत स्वत:च्या  देखभालीकडे लक्ष देत नाही. गर्लफे्रंडमुळे कपडे, हेअर कट व बॉडीकडे ते लक्ष द्यायला लागतात. 3 विनाकारण पैसे खर्च करणे टाळून बचत करणे सुरु करतात. गर्लफे्रंडला घेऊन बाहेर गेल्यानंतर पैशाची अडचण येऊ नये, याकरिता ते नियोजन करतात. यातूनच त्यांना नियोजनाची सवय लागते. 4 गर्लफ्रें डमुळे त्यांच्यामध्ये जबाबदारपणाही येतो. त्यामुळे कोणतेही पाऊल ते विचार करुनच टाकतात. 5  महिला अत्यंत भावनिक असल्याचे त्यांना कळायला लागते. त्यामुळे त्यांचे मन दुखवणे हे चांगले नसून,महिलांचाही सम्मान करायलाही ते  शिकतात.