शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘न भुतो न भविष्य’ कडक उन्हाळा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 22:39 IST

पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

जून महिनादेखील अर्ध्यावर आला आहे; पण वरुणराजाचे अजुनही आगमन झालेले नाही. मागच्या तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ पुढेही कायम राहण्याची चिन्हे आहेत. तापमानाने तर सर्व उच्चांक मोडित काढलेले आहेत.ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.तापमानवृद्धीचा आलेख जर याच वेगाने वाढत राहिला तर पृथ्वीच्या ८० टक्के भागात २०६१ ते २०८० दरम्यान असणारे उन्हाळे मानव इतिहासातील सर्वात उष्ण असतील. अंटार्क्टिका खंडाचा अध्ययनामध्ये सामावेश करण्यात आला नव्हता.संशोधनाचे प्रमुख आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमस्फेरिक रिसर्च’चे वैज्ञानिक फ्लेव्हिओ लेहनर यांनी माहिती दिली की, अतिजास्त तापमान असणारा उन्हाळा नेहमीच कठिण आव्हान असतो.त्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, पीकांचे उत्पादन घटून अधिक गंभीर स्वरूपाचा दूष्काळ येईल. हरितगृह वायूचे उत्सर्जन आपण कमी करू शकलो तर वर उल्लेखलेली शक्यता ४१ टक्क्यांनी कमी होऊ शकते.