शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

‘न भुतो न भविष्य’ कडक उन्हाळा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 22:39 IST

पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

जून महिनादेखील अर्ध्यावर आला आहे; पण वरुणराजाचे अजुनही आगमन झालेले नाही. मागच्या तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ पुढेही कायम राहण्याची चिन्हे आहेत. तापमानाने तर सर्व उच्चांक मोडित काढलेले आहेत.ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.तापमानवृद्धीचा आलेख जर याच वेगाने वाढत राहिला तर पृथ्वीच्या ८० टक्के भागात २०६१ ते २०८० दरम्यान असणारे उन्हाळे मानव इतिहासातील सर्वात उष्ण असतील. अंटार्क्टिका खंडाचा अध्ययनामध्ये सामावेश करण्यात आला नव्हता.संशोधनाचे प्रमुख आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमस्फेरिक रिसर्च’चे वैज्ञानिक फ्लेव्हिओ लेहनर यांनी माहिती दिली की, अतिजास्त तापमान असणारा उन्हाळा नेहमीच कठिण आव्हान असतो.त्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, पीकांचे उत्पादन घटून अधिक गंभीर स्वरूपाचा दूष्काळ येईल. हरितगृह वायूचे उत्सर्जन आपण कमी करू शकलो तर वर उल्लेखलेली शक्यता ४१ टक्क्यांनी कमी होऊ शकते.