शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

भारतीयांचा कल खासगी शाळा-कॉलेजकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:11 IST

आता देशामध्ये खाजगी शिक्षणसंस्था आणि ट्यूशनकडे पालकांचा कल वाढला आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शाळांमध्ये केवळ संख्या नाही तर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा त्यांनी सल्ला दिला.विशेष करून सरकारी शाळांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता देशामध्ये खाजगी शिक्षणसंस्था आणि ट्यूशनकडे पालकांचा कल वाढला आहे.नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझायशेनच्या (एनएसएसओ) आकडेवारीचे ‘इंडियास्पेंड’ने विश्लेषण करून अनेक धक्कादायक माहिती समोर आणली आहे.त्यानुसार 2014 साली 62 टक्के विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतले. 2006-07 साली हेच प्रमाण 72.6 टक्के एवढे होते. याचा अर्थ लोकांचा सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांकडे ओढा दिसतो.बारावीपर्यंत विद्यार्थी खाजगी शाळा-कॉलेजमध्ये शिकणेच पसंत करतात. 58.7 टक्के विद्यार्थ्यांना असे वाटते की, खाजगी संस्थांमध्ये शैक्षणिक वातावरण सरकारी शाळांपेक्षा अधिक चांगले असते. विशेष म्हणजे केवळ 11.6 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी खाजगी शाळेत प्रवेश घेतल्याचे मान्य केले. उच्चशिक्षणासाठी मात्र विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन हवे असते. परंतु त्यासाठी असणारी स्पर्धा पाहता नाईलाजाने अनेकांना खाजगी कॉलेजकडे वळावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा आकडा 43 टक्का आहे.