शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ऑक्टोबर नाही फेब्रुवारी हिट! भारताने अनुभवला १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:06 IST

हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतात १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी महिना नोंदवला गेला असून, सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, असे हवामान विभागाने मंगळवारी सांगितले.

हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या हायड्रोमेट आणि ॲग्रोमेट सल्लागार सेवांचे प्रमुख एस.सी. भान म्हणाले की, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता कमी आहे; परंतु एप्रिल आणि मेमध्ये देशातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेत वाढ होऊ शकते. 

एल निनोच्या परिस्थितीचा मान्सून हंगामावर काय परिणाम होईल, याचा अंदाज वर्तवणे खूप घाईचे असल्याचे ते म्हणाले. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा अंदाज लावण्यासाठी एप्रिल हा चांगला काळ असेल. आम्ही एप्रिलच्या मध्यापर्यंत अंदाज जारी करू, असे ते म्हणाले. देशात यंदा फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात