शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:23 IST

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे.

कांदळवने ही निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पृथ्वीवरील सजीवांसाठी प्राणवायू निर्माण करण्यासोबतच ती प्रदूषित पाण्यालाही स्वच्छ करतात. वातावरणातील वाढलेला कार्बन शोषून घेऊन ही कांदळवने मासे, झिंगे, खेकडे यांना खाद्य तसेच सुरक्षाकवच पुरवितात. वादळासारख्या आपत्तींमध्ये तर कांदळवने चक्क ढाल बनून वादळाचा आवेग कमी करण्याचे तसेच त्यांना आत येण्यापासून रोखण्याचे काम करतात. एवढे सर्व करूनही माणूस मात्र ‘विकासाच्या’ नावाखाली या कांदळवनांचा सतत ºहासच करीत राहिला.

आमची समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. कांदळवनांसोबतच समुद्री प्रवाळ, किनाºयावरील पाणथळ जागा यांच्यावरही माणसाने आज आक्रमण केले आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होणे, समुद्राच्या पाण्याच्या आम्लधर्मात बदल होणे व समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे, यासारख्या भयावह गोष्टी घडून आल्या आहेत. त्यामुळे आज पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आता आमच्या परिसंस्थांच्या होणाºया ºहासावर पूर्णत: निर्बंध लादले पाहिजेत.

या परिसंस्थांची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागेल. समुद्री किनाºयावर ºहास झालेल्या जागी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. समुद्री किनाºयावर येऊ घातलेल्या विकास प्रकल्पांवर आता निर्बंध घातले पाहिजेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाºया वाढीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून प्रस्तावित केलेले नवी मुंबई विमानतळ, मुंबईचा समुद्री किनाºयालगतचा महामार्ग (कोस्टल रोड), भुयारी मेट्रो-३ प्रकल्प या घातक प्रकल्पांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.            -देबी गोएंका,कार्यकारी ट्रस्टी,  कॉन्झर्व्हेशन एक्शन ट्रस्ट, मुंबई

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण