शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 01:23 IST

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे.

कांदळवने ही निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पृथ्वीवरील सजीवांसाठी प्राणवायू निर्माण करण्यासोबतच ती प्रदूषित पाण्यालाही स्वच्छ करतात. वातावरणातील वाढलेला कार्बन शोषून घेऊन ही कांदळवने मासे, झिंगे, खेकडे यांना खाद्य तसेच सुरक्षाकवच पुरवितात. वादळासारख्या आपत्तींमध्ये तर कांदळवने चक्क ढाल बनून वादळाचा आवेग कमी करण्याचे तसेच त्यांना आत येण्यापासून रोखण्याचे काम करतात. एवढे सर्व करूनही माणूस मात्र ‘विकासाच्या’ नावाखाली या कांदळवनांचा सतत ºहासच करीत राहिला.

आमची समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. कांदळवनांसोबतच समुद्री प्रवाळ, किनाºयावरील पाणथळ जागा यांच्यावरही माणसाने आज आक्रमण केले आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होणे, समुद्राच्या पाण्याच्या आम्लधर्मात बदल होणे व समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे, यासारख्या भयावह गोष्टी घडून आल्या आहेत. त्यामुळे आज पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आता आमच्या परिसंस्थांच्या होणाºया ºहासावर पूर्णत: निर्बंध लादले पाहिजेत.

या परिसंस्थांची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागेल. समुद्री किनाºयावर ºहास झालेल्या जागी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. समुद्री किनाºयावर येऊ घातलेल्या विकास प्रकल्पांवर आता निर्बंध घातले पाहिजेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाºया वाढीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून प्रस्तावित केलेले नवी मुंबई विमानतळ, मुंबईचा समुद्री किनाºयालगतचा महामार्ग (कोस्टल रोड), भुयारी मेट्रो-३ प्रकल्प या घातक प्रकल्पांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.            -देबी गोएंका,कार्यकारी ट्रस्टी,  कॉन्झर्व्हेशन एक्शन ट्रस्ट, मुंबई

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण