शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

जगाचे भविष्य काळे करणारे देश कोणते ?; मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:36 IST

औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

नवी दिल्ली : जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डायऑक्साइडसारखे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू तयार होतात, जे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलास कारणीभूत ठरतात.  

वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. चीन, भारत आणि अमेरिका या लोकसंख्येनेही मोठ्या असलेल्या देशांकडून जगातील ५२ टक्के कार्बन डायऑक्साइडची निर्मिती केली जाते. औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

या देशांतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन चीन    ३०.९ % अमेरिका    १३.५ % भारत    ७.३ % रशिया    ४.७ % जपान    २.९ % इराण    २.० % जर्मनी    १.८ % सौदी अरेबिया    १.८ % इंडोनेशिया    १.७ % दक्षिण कोरिया    १.७ % कॅनडा    १.५ % ब्राझिल    १.३ % तुर्किये    १.२ % दक्षिण आफ्रिका    १.२ % मेस्किको    १.१ % ऑस्ट्रेलिया    १.१ % इंग्लंड    ०.९ % इटली    ०.९ % पोलंड    ०.९ % 

४२२ अब्ज मेट्रिक टन इतका कार्बन डायऑक्साइड औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यापासून एकट्या अमेरिकेने वातावरणात सोडलेला आहे. १५.३२ मेट्रिक टन इतके सर्वाधिक दरडोई कार्बन उत्सर्जन अमेरिकेत होते. चीन आणि भारतात हे प्रमाण अनुक्रमे ७.४४ आणि १.८९ इतके आहे. भारताचा वाटा एकूण कार्बन उत्सर्जनात २०३० पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Indiaभारत