शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

जगाचे भविष्य काळे करणारे देश कोणते ?; मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:36 IST

औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

नवी दिल्ली : जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डायऑक्साइडसारखे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू तयार होतात, जे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलास कारणीभूत ठरतात.  

वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. चीन, भारत आणि अमेरिका या लोकसंख्येनेही मोठ्या असलेल्या देशांकडून जगातील ५२ टक्के कार्बन डायऑक्साइडची निर्मिती केली जाते. औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

या देशांतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन चीन    ३०.९ % अमेरिका    १३.५ % भारत    ७.३ % रशिया    ४.७ % जपान    २.९ % इराण    २.० % जर्मनी    १.८ % सौदी अरेबिया    १.८ % इंडोनेशिया    १.७ % दक्षिण कोरिया    १.७ % कॅनडा    १.५ % ब्राझिल    १.३ % तुर्किये    १.२ % दक्षिण आफ्रिका    १.२ % मेस्किको    १.१ % ऑस्ट्रेलिया    १.१ % इंग्लंड    ०.९ % इटली    ०.९ % पोलंड    ०.९ % 

४२२ अब्ज मेट्रिक टन इतका कार्बन डायऑक्साइड औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यापासून एकट्या अमेरिकेने वातावरणात सोडलेला आहे. १५.३२ मेट्रिक टन इतके सर्वाधिक दरडोई कार्बन उत्सर्जन अमेरिकेत होते. चीन आणि भारतात हे प्रमाण अनुक्रमे ७.४४ आणि १.८९ इतके आहे. भारताचा वाटा एकूण कार्बन उत्सर्जनात २०३० पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Indiaभारत