शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

जगाचे भविष्य काळे करणारे देश कोणते ?; मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:36 IST

औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

नवी दिल्ली : जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डायऑक्साइडसारखे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू तयार होतात, जे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलास कारणीभूत ठरतात.  

वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. चीन, भारत आणि अमेरिका या लोकसंख्येनेही मोठ्या असलेल्या देशांकडून जगातील ५२ टक्के कार्बन डायऑक्साइडची निर्मिती केली जाते. औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार  आहे.

या देशांतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन चीन    ३०.९ % अमेरिका    १३.५ % भारत    ७.३ % रशिया    ४.७ % जपान    २.९ % इराण    २.० % जर्मनी    १.८ % सौदी अरेबिया    १.८ % इंडोनेशिया    १.७ % दक्षिण कोरिया    १.७ % कॅनडा    १.५ % ब्राझिल    १.३ % तुर्किये    १.२ % दक्षिण आफ्रिका    १.२ % मेस्किको    १.१ % ऑस्ट्रेलिया    १.१ % इंग्लंड    ०.९ % इटली    ०.९ % पोलंड    ०.९ % 

४२२ अब्ज मेट्रिक टन इतका कार्बन डायऑक्साइड औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यापासून एकट्या अमेरिकेने वातावरणात सोडलेला आहे. १५.३२ मेट्रिक टन इतके सर्वाधिक दरडोई कार्बन उत्सर्जन अमेरिकेत होते. चीन आणि भारतात हे प्रमाण अनुक्रमे ७.४४ आणि १.८९ इतके आहे. भारताचा वाटा एकूण कार्बन उत्सर्जनात २०३० पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Indiaभारत