शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

2019 ठरलं 'सुपर हॉट', 1901 नंतर भारतातील सातवं उष्ण वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 11:19 IST

कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.

ठळक मुद्देकार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.हवामान बदलामुळे २०१९ देखील सातवे उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली आहे.२०१९ साली सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात आले.

मुंबई - कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्याचप्रमाणे, हवामानातील बदलांमुळेही प्रादेशिक स्तरावर तापमानात बदल होतात. अशाच काहीशा हवामान बदलामुळे २०१९ देखील सातवे उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी (6 जानेवारी) दिली.

तापमानवाढीची सर्वाधिक नोंद अंटार्क्टिक प्रदेशात होत आहे. या प्रदेशात बर्फाचे वितळणे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. त्याचबरोबर, अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फाचा थर कमी होत गेल्याचेही आढळून आले आहे. जगाच्या अनेक भागांत या वर्षात उष्णतेची लाट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशा परस्परविरोधी घटना अनुभवायला मिळाल्या. भारतातसुद्धा या वर्षी उत्तर भारतासह दक्षिण भारतातदेखील महापूर आला आहे. तापमान वाढीने तर कहर केला.

२०१९ साली सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात आले. १९०१ सालापासून ही नोंद घेण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ साल हे देशात उष्ण म्हणून नोंदविण्यात आले होते. तापमानवाढीची ही नोंद +०.३६ एवढी असून, महापूर, चक्रीवादळे हे त्याचे परिणाम आहेत. भारतीय समुद्रात या वर्षी ८ चक्रीवादळे आली असून, देशात या वर्षी ११० टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

२०१८

१९५१ ते १९८० या ३० वर्षांतील तापमानाची सरासरी काढल्यास, त्यापेक्षा २०१८ मध्ये पृथ्वीचे तापमान नासाच्या मते ०.८३ अंस सेल्सिअसने अधिक नोंदविले गेले.

तीन वर्षे

२०१५, २०१६ व २०१७ या तीन वर्षांपेक्षा २०१८चे तापमान किंचित कमी असले, तरी गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास २०१८ हे सर्वात तप्त वर्ष ठरले.

१ अंश वाढ

१८८० पासून जागतिक सरासरी तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी

अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!

JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी

JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'

फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती

 

टॅग्स :IndiaभारतTemperatureतापमानenvironmentपर्यावरण