जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजित बंदोबस्तात २७ केंद्रीय, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथके व एक जलद प्रतिसाद पथकही सज्ज आहे. ...
लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. ...
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तळागाळातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी निरंतर कार्य करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी माळी समाज यु ...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंजनगाव सुर्जी येथे कृषिविकास केंद्राची निर्मिती करू, असा निर्धार महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारसभेत व्यक्त केला. यावेळी अभिनेता गोविंदा यांनी रोड शो करून नागरिकांना संबोधित केले. ...
दर्यापूर येथे बंद पडलेली सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू व या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शकुंतला रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी दर्यापूर येथे प्रचारसभेत दिली. ...