पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे. ...