Haryana News: तीन अपक्ष आमदारांनी सरकारला असलेला पाठिंबा मागे घेतला असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागे घेत ...
Haryana Political Crisis: भाजपचे नायब सिंह सैनी सरकार अडचणीत, आधीच लोकसभेच्या जागावाटपावरून जेजेपीसोबतची युती भाजपाने तोडली होती. त्यांचे १० आमदार होते ते सत्तेतून बाहेर पडले होते. ...