केजरीवाल म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांचा आदर करा. तुम्हाला ज्याला आवडेल त्याला मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करू नका." ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...
पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल... ...