लॉकडाउनमुळे आम्ही चालत घरी निघालो होतो. पण, पोलिसांनी अडवून आम्हाला मजुरांच्या छावणीत ठेवले. १४ एप्रिल रोजी लॉकडाउन संपेल आणि पुन्हा रोजगार मिळेल किंवा गावी जाण्यासाठी ट्रेन सुरू होतील ...
मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते. ...