मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. S सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला साडे चार हजार रुपयांवर दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने कृष्णा नदी काठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...
पुढील महिन्यात २९ जून रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. ...
१९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले. ...