कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी Almatti Dam Water Level धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...
कर्नाटकातील Almatti Dam अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ७४ टक्के भरले आहे. पण, दक्षिण महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ...
सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...
भारतीय हवामान विभागाकडून दि. ०८ जुलै २०२४ रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना दि. ०९ जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...