अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. ...
आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, ...
निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. ...
आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ...
उद्धव ठाकरे सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलेलं आहे. ...
भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली. ...
Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाल्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार हा निर्णय अद्याप झाला नाही. ...