नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली. ...
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या हक्काच्या घराचे महत्त्व असते. त्यामुळे २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे व तो पूर्ण करूनच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केल ...
आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष ...
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. ...
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. ...