मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली. ...
आमदारांनी ठोकला गावातच मुक्काम, गावकऱ्यांना नोटिसा, सोमवारी दिवसभर गावाला छावणीचे स्वरूप आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. मात्र, ग्रामस्थांनी मंडप उभारून तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत असतानाच गावातील काही नेते मंडळींनी हजेरी लाव ...
केळी म्हटले की जळगावचे नाव घेतले जायचे. परंतु, आता सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळीची लागवड होत आहे. चांगला दर्जा असल्याने सोलापुरी केळीला अरब देशात मागणी वाढली आहे. ...
भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...
हनुमंत रणनावरे हे शनिवारी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्या समवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते ...
नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...