लसींचा तुटवडा असल्याने सध्या शहरातील नागरिकांना चातकासारखी लसिकरणाची वाट पाहावी लागतेय.ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांचा अभाव असून पैसे देऊन लस घेणे सध्याच्या काळात नागरीकांसाठी कठीण आहे. ...
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी शुक्रवारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ...