रत्नागिरी : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली ... ...
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन (agro tourism) श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली (dapoli) तालुक्यातील कर्दे (karde) गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या ...
भात हे भारतातली मुख्य अन्न धान्य पीक असून महाराष्ट्रात हे खरीप हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. भात लागवड करण्या पूर्वी भाताची रोपे तयार करून घेणे गरजेचे आहे. ...