शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल जाहीर; १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध, ६,३२० निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:09 IST

२७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध केला असून ६,३२० उमेदवारांचा निकाल उचित कारणास्तव राखीव ठेवल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. ज्या उमेदवारांनी मुदतीत कागदपत्रे जमा केली, त्यांपैकी काही उमेदवारांना त्यांचा निकाल दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

बी.एड. परीक्षेसाठी १५,७५६ व डी.एल. एड. परीक्षेसाठी १,३४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत बी.एड. परीक्षेचे ९,९५१ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे मिळून एकूण १०,७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एका महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षा परिषद कार्यालयात सादर न केलेल्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये बी.एड. परीक्षेचे ५,८०५ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५, असे मिळून ६,३२० उमेदवारांचा निकाल थांबविण्यात आला आहे. या संदर्भात ही परीक्षा २७ मे ते ३० मे २०२५ व २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

४ जुलै रोजी झारी झालेल्या बीएड उत्तीर्ण निकालाची वैध कागदपत्रे परीक्षा परिषदेच्या कार्यालयात १४ जुलै २०२५ रोजी जमा केली होती. तरीही १८ ऑगस्टला अभियोग्यता चाचणी परीक्षा  निकालात माझा निकाल मात्र जाहीर  झालेला नाही. यामुळे खंत वाटते.-इशरत अश्फाक तांबोळी, उमेदवार

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस