शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तब्बल दीड वर्षांनंतर शाळा पुन्हा उघडणार; गुजरात, दिल्लीत टप्प्याटप्प्याने सुरू हाेणार वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 05:38 IST

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदाबाद: कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षांनी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठाेपाठ दिल्ली आणि पुडुच्चेरी सरकारने राज्यातील शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत. दिल्लीमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या आटाेक्यात आल्यानंतर सरकारने शाळांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक केलेले नाही. प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांनी सांगितले.

पुडुच्चेरी सरकारनेही सप्टेंबरमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जवाहर नवाेदय विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

गणेशाेत्सवात निर्बंध लावण्याचा केंद्राचा सल्लानवी दिल्ली: महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच दहीहंडी व गणेशाेत्सव हे सण जवळ आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेणे आवश्यक असून स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्याचा सल्ला केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने राज्याला दिला. केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला याबाबत पत्र पाठविले आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या व चाचण्यांमध्ये पाॅझिटीव्हीटीचा दर वाढत असल्याचा उल्लेख यात पत्रात केला आहे. तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी इशारा दिलेला असताना संसर्ग वाढेल असे सुपर स्प्रेडर कार्यक्रम टाळण्याच्या सूचनाही या पत्रातून दिला आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या