शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

तब्बल दीड वर्षांनंतर शाळा पुन्हा उघडणार; गुजरात, दिल्लीत टप्प्याटप्प्याने सुरू हाेणार वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 05:38 IST

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदाबाद: कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये जवळपास दीड वर्षांनी शाळा उघडणार आहेत. गुजरातपाठाेपाठ दिल्ली आणि पुडुच्चेरी सरकारने राज्यातील शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १ सप्टेंबरपासून तर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ८ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत. दिल्लीमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या आटाेक्यात आल्यानंतर सरकारने शाळांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक केलेले नाही. प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांनी सांगितले.

पुडुच्चेरी सरकारनेही सप्टेंबरमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जवाहर नवाेदय विद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

गणेशाेत्सवात निर्बंध लावण्याचा केंद्राचा सल्लानवी दिल्ली: महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच दहीहंडी व गणेशाेत्सव हे सण जवळ आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेणे आवश्यक असून स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्याचा सल्ला केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने राज्याला दिला. केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला याबाबत पत्र पाठविले आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या व चाचण्यांमध्ये पाॅझिटीव्हीटीचा दर वाढत असल्याचा उल्लेख यात पत्रात केला आहे. तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी इशारा दिलेला असताना संसर्ग वाढेल असे सुपर स्प्रेडर कार्यक्रम टाळण्याच्या सूचनाही या पत्रातून दिला आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या