कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे; मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा व मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसून आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत ...
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारणासाठी मुलाची नेत्रतपासणी करून त्यांना योग्य चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जाणार नाही. ...
SSC & HSC Exams: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा तेथे केंद्र’ या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत बारावीत तोतया विद्यार्थी बसविण्याचे प्रकार घडले. ...
Engineering fees: इंजिनीअरिंग कॉलेजांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे. ...
दहावीची परीक्षा संपली असून, आता विद्यार्थी-पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. ...
SSC & HSC Exams Result: राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. ...
Mumbai University: विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा पेट परीक्षा घेण्याचे आश्वासन मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ...