महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. ...
Maharashtra HSC 12th Result 2022, MSBSHSE Board HSC 12th Result 2022: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
Indian student becomes 'world's top coder' : कलश गुप्ता आयआयटी दिल्लीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ८७ देशांतील तब्बल १ लाख स्पर्धकांवर मात करत टीसीएस कोडविटा-सीझन १० या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श ...
- आनंद मापुस्कर (करिअर मार्गदर्शक) : १२वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना काही विशिष्ट विषय १२वीमध्ये विद्यार्थ्यांनी घेणे हे आवश्यक असते. ...
या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे. ...