फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या परीक्षेनंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत घेतली जाते. ...
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. ...
नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आराखडा अंतिम करण्यासाठी तज्ज्ञ समिती सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ...