आज असेही पालक आहेत, विद्यार्थी इयत्ता ८ वी उत्तीर्ण झाल्याबरोबर पुढील चार वर्षांनंतर त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनानुसार सामायिक परीक्षेची तयारी करतात. इयत्ता ९ वी, १० वीचा अभ्यास आणि सामायिक परीक्षेची समांतर तयारी हे पेलण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण ...
Parenting Tips: विद्यार्थी दशेत अभ्यासाचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे. परंतु, त्या काळात केलेल्या कंटाळ्याची मोठी किंमत भविष्यात मोजावी लागते आणि वेळेतच अभ्यास का नाही केला याचा पश्चात्तापदेखील होतो. त्यात सध्याची पिढी तर मोबाईलमुळे अधिकच आळसावली आहे. ...