शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

IAS Anna Rajam Malhotra: 'या' आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS, अडचणींवर मात करुन मिळवले होते पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:29 IST

IAS Anna Rajam Malhotra: त्यांच्या नियुक्ती पत्रावर लिहिले होते- 'नोकरीवर असताना लग्न केल्यास निलंबित केले जाईल..!'

First Woman IAS of India: अन्ना राजम मल्होत्रा (IAS Anna Rajam Malhotra) ​​या भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या (1951). त्या भारताच्या पहिल्या महिला सचिवदेखली होत्या. अन्ना यांचा जन्म निराणम, पथनमथिट्टा येथे झाला होता. एवढेच नाही तर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. 1951 मध्ये अन्ना राजम आयएएसमध्ये सामील झाल्या आणि त्यांचे बॅचमेट आर एन मल्होत्रा ​​यांच्याशी लग्न केले. अन्ना मल्होत्रा ​​यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांच्या अंतर्गत आणि केंद्रात 1951-2018 पर्यंत IAS अधिकारी म्हणून काम केले.

भारतातील पहिल्या महिला आयएएस अन्ना राजम मल्होत्रा यांची सन 1951 मध्ये मद्रास राज्यात नागरी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. स्वतंत्र भारतातील त्या पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबतही काम केले होते. त्यांनी आपले शिक्षण प्रोव्हिडन्स कॉलेजमध्ये पूर्ण केले, मलबार ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी आणि मद्रास विद्यापीठातून साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. 

रायफल, घोडेस्वारी आणि पिस्तुल नेमबाजीचा सराव करुन त्यांनी आपले कौशल्य वाढवले. अन्ना राजम यांना 1989 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. अन्ना यांना आपल्या करिअरमध्ये अनेक अडचणी आल्या. जेव्हा त्या नागरी सेवा मुलाखतीसाठी पोहोचल्या तेव्हा मंडळाच्या सदस्यांनी त्यांना या क्षेत्रात येऊ नका असा सल्ला दिला होता. त्यांना फॉरेन सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिसेसमधून दुसरा कोणताही पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. कारण, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. अन्ना 1951 मध्ये सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांच्या नियुक्ती पत्रावर लिहिले होते, 'लग्न केल्यास तुम्हाला निलंबित केले जाऊ शकते.' त्या काळात पदावर असताना लग्नाची परवानगी नव्हती. त्या सेवेत रुजू झाल्या आणि काही वर्षांनी जेव्हा नियम बदलले तेव्हा तर्यांनी बॅचमेट आर एन मल्होत्रासोबत लग्न केले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षण