शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

योग- उत्तम व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:40 IST

व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायव्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते. दुस-या शब्दात असे म्हटले जाऊ शकते की व्यवस्थापन हे व्यापारी वृत्तीने संचालित केले जाते.परंतु हजारो वर्षापूर्वी भारत देशामध्ये असे एक व्यवस्थापन-विज्ञान निर्माण झाले होते की ज्याचा मूळ उद्देश अर्थ (पैसा) हा नव्हता तर ‘आनंद’ हा होता. या व्यवस्थापन-विज्ञानानुसार अर्थ हे साधन मानले गेले आणि आनंद यास साध्य मानले गेले. शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश हा अर्थार्जन नाही तर आपल्या चेतनेमध्ये मोकळ्या आनंदाचा आस्वाद घेणे हा आहे. प्राचीन भारतामध्ये या आत्मानंदास प्राप्त करण्यासाठी खोलवर जाऊन शोध घेतला होता. ऋ षिमुनींनी बरीच वर्षे कठोर तपस्या करून व्यवस्थापनाच्या मूळ मंत्राचा शोध लावला. भारत देशामध्ये या लक्ष्यास प्राप्त करण्यासाठी हजारो पध्दती विकिसत झालेल्या आहेत. या पध्दतींपैकी योग ही एक प्रमुख पध्दत आहे.सहा दर्शनामध्ये योग हे एक प्रमुख दर्शन आहे. या योग दर्शनाचे एक फार मोठे शास्त्र भारतामध्ये निर्माण झाले. हे योग-दर्शन खूप वैज्ञानिक आणि व्यावहारिक आहे. महर्षी पतंजली यांनी आपल्या पातंजल योगशास्त्रामध्ये खूपच सूक्ष्मपणे या विषयावर विवेचन केले आहे. या योग-सिध्दांतानुसार चित्त हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या चित्ताला आपण सामान्य भाषेत मन असे म्हणतो. शेवटी योगाद्वारे मनावर नियंत्रण करून त्याच्यावर विजय मिळविणे हाच उद्देश आहे.या मनास नियंत्रित आणि स्थिर करण्यासाठी योगशास्त्रात अनेक वैज्ञानिक पध्दती सांगितलेल्या आहेत. आसन शरीराचे व्यवस्थापन आहे. प्राणायाम आपल्या श्वासास नियंत्रित करतो आणि ध्यान आपल्या मनास स्थिर करून त्यास अंतर्मुख करते. स्वस्थ शरीर, नियंत्रित श्वास आणि स्थिर मन हे उत्तम व्यक्तित्वाचे आधार आहेत. जेव्हा अशा प्रकारचे व्यक्तित्व तयार होते, तेव्हा जीवन हे आनंदाने भरले जाते.आज संपूर्ण जगामध्ये योगाची चर्चा होत आहे. आसन, प्राणायाम आणि ध्यान यांच्या अनेक पध्दती प्रचलित आहेत. लक्षावधी लोक याचा अभ्यास करून आनंदाची प्राप्ती करीत आहेत.

टॅग्स :YogaयोगIndiaभारत