सामाजिक आणि राजकीय जीवनात एका उतुंग शिखरावर पोचलेल्या भार्इंचा प्रत्येक कार्यकर्त्याशी आणि त्या कार्यकर्त्याच्या घराशी असलेला स्नेह कुणालाही नव्या उमेदीनं जगण्याचं बळ देणारा असायचा. 2008-09 मध्ये भार्इंनी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने ...
- हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता. ...
रशियामधील व्लादिमीर पुतिन यांच्या हुकुमशाही राजवटीविरुद्ध इंग्लंड व अमेरिकेसह सर्व नाटो राष्ट्रे संघटित झाली असून त्यांनी आपापल्या देशात असलेल्या अनेक रशियन राजदूतांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्या एका ...
विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उ ...
देशभरातील विद्यार्थी सध्या रागावलेले आहेत. विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एका पाठोपाठ एक फुटल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था आणखीनच वाईट आहे. कारण जे अभ्यास करत नाहीत ते अशा प् ...
सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांना खिंडीत पकडण्यासाठी एक नवी चाल खेळली आहे. गेल्या वेळेला आणखी तीन न्यायाधीशांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांवर हल्लाबोल केला तेव्ह ...
एकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्या ...
खरं तर महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार ...
आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज जाम खूश होता. महागुरू नारदांनी यावेळी कुठलीही असाईन्मेंट न देता केवळ इंद्रदेवांचा एक खलिता देवेंद्रभाऊंना देण्याची जबाबदारी सोपविली. बंद खलिता हाती पडल्यानंतर त्यात नक्की कोणता संदेश असेल, याविषयीची त्याची उत्स ...