१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ असलेल्या जालियनवालाबाग हत्याकांडाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटिशांविरुद्ध सारा देश पेटून उठला आणि ब्रिटिश सरकारच्या भारतातील अंताचा प्रारंभ झाला. या घटनेचे स्मृत ...
नागपुरात सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी व आरोपींवर पोलिसांचा कमी झालेला वचक यामुळे शहरात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न प्रत्येक नागपूरकराला अस्वस्थ करीत आहे. ...
कोल्हापुरात भरउन्हाळ्यात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला आहे. अशास्त्रीय पद्धतीने लावलेली ही झाडे जगतील का ? भरउन्हाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम तुम्ही कुठे पाहिला, ऐकला आहे? नसेल तर कोल्हापूरला या, येथे तो पाहायला मिळेल. उन्हाळ्यातही वृक्षारोपण कसे यशस्व ...
मेतकूट-भात खाऊन पुण्यातील घरी सुधीर गाडगीळ अंथरुणावर पडले. राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांची मुलाखत घेतल्यापासून गाडगीळ यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. ...
वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी प्रकार, चित्रे काढणे, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविण्यात येणार असल्याचा दावा केला जातो. ...
घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली. ...
गोरेपणासाठी वापरली जाणारी क्रीम यापुढे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न देण्याचा आदेश काढत अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने त्याची जबाबदारी केमिस्टवर टाकली आहे. ...
विद्यापीठ हे असे वंदनीय ठिकाण आहे जेथे विद्यार्थ्यांचे भविष्य लिहिण्यात येत असते. विद्यापीठाच्या आभायुक्त इमारतीत ज्ञानाची निर्मिती, ज्ञानदान आणि ज्ञानाचा अर्थ लावण्याचे, एकूणच ज्ञानाशी संबंधित सर्व त-हेची कामे होत असतात. ...