लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

मानवी हक्कांचं काय होणार? - Marathi News | What will happen to human rights? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवी हक्कांचं काय होणार?

गेल्या दशकात परदेशातल्या अनेक दाम्पत्यांनी भारतात येऊन सरोगसीच्या माध्यमातून ‘अपत्यसुख’ मिळविले. ...

स्थावर मिळकतीच्या डोकेदुखीवर उपाय - Marathi News | Remedies for the headache of real income | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थावर मिळकतीच्या डोकेदुखीवर उपाय

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टीने भारतात आली. त्यादृष्टीने मिळकतीचे व्यवहार सुरळीत होणे तिच्या हिताचे होते. ...

Maratha Reservation: सीने में जलन... - Marathi News | Maratha Reservation: Chest Burning ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maratha Reservation: सीने में जलन...

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अशांतता पसरली आहे. ...

दादांच्या सांगलीचे नवे वळण! -रविवार विशेष-- जागर - Marathi News | Dadoli's new turn! - Sunday Special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादांच्या सांगलीचे नवे वळण! -रविवार विशेष-- जागर

राजकीय, सामाजिक ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक, क्रीडा, आदी क्षेत्राचा देदीप्यमान वारसा असताना गेल्या तीन दशकांतील सांगलीचा प्रवास सकारात्मक नाही. नव्या वळणावर ही जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे, असे समजायचे का ? त्यांना ही जबाबद ...

ऐतिहासिक विजय - Marathi News | Historical triumph | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऐतिहासिक विजय

जळगाव महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. ...

‘भाजप’च दादा! - Marathi News |  'BJP is grandfather! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘भाजप’च दादा!

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे. ...

आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये! - Marathi News |  Assam's NRC should not be the cause of religious tension! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये!

आसाममधल्या ३.२९ कोटी लोकसंख्येपैकी फक्त २.८९ कोटी भारताचे नागरिक आहेत अन् उर्वरित ४० लाख ७ हजार ७०७ लोकांच्या भारतीय नागरिकतेबाबत काही प्रश्नचिन्हे आहेत, असे मसुद्यावरून स्पष्ट झाले. ...

तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच अंतिम मार्ग - Marathi News |  The last route discussed is to solve the solution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच अंतिम मार्ग

या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना. मराठा आरक्षणावर रान पेटल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं महामंथन घडवून आणलं. दुसरी चटका लावणारी. ...

इलेक्शन वर्ष आहे, निघून ये...! - Marathi News | Election year, come away ...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलेक्शन वर्ष आहे, निघून ये...!

प्रिय विजय मल्ल्या ,स.न.वि.वि.त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग् ...