- विनायक पात्रुडकर सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या ... ...
केबलच्या वाढत्या वर्चस्वामुळे मध्यंतरी केबल-वॉरच्या बातम्याही गाजल्या. अर्थात, करमणूक म्हटलं की त्यासाठी पैसे मोजावेच लागतात. करमणुकीची इतर अनेक साधने आज उपलब्ध आहेत. मात्र, सर्वाधिक पसंतीचे साधन म्हणजे टीव्ही हेच आहे. ...
पाच राज्यांच्या निवडणुकीने भारतीय लोकशाहीचे होत असलेले मोदीकरण रोखले असून, तिने भारतीय मतदारांना त्यांचा सच्चा स्वर मिळवून दिलाय. त्यांना बोलायला- लढायला- कृती करायला शिकविलेय. ...
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची निर्विवादपणे वाढली आहे. ...
पुढील ५० वर्षे भाजपच सत्तेवर राहील, असे भाजप नेत्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी भारतीय मतदारांना गृहीत धरले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल हेच सांगतो. गृहीत धरणे मतदारांना आवडत नाही. ...