एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ...
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ अशा संत वचनाच्या मार्गावर चालणा-या वारक-यांना पंढरीच्या वारीत कितीही अडचणी आल्या तरी विठ्ठल दर्शनाची ओढ असल्याने ते येणा-या संकटांना पायी तुडवित विठूरायाच्या चरणावर डोके ठेवल्याशिवाय मागे हटत नाहीत. ...
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत. ...
आपले सर्वोच्च न्यायालय स्त्रियांबाबत जास्तीचे न्यायी झाले आहे की पक्षपाती, असाच प्रश्न एखाद्याला पडावा, असे एका मागोमाग एक निर्णय देऊन त्याने देशातील ५० टक्के वर्गाला समानाधिकार देण्याचा ...
स्त्रीला प्रायव्हसीचा पूर्ण अधिकार असायलाच हवा. विवाहित महिला तिच्या पतीच्या मालकीची वस्तू नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराचा गुन्हा रद्द करताना नोंदविलेले निरीक्षण सर्वस्वी योग्यच आहे. ...
- विनायक पात्रुडकरकाही महिन्यांपूर्वी धुळे येथे जमावाच्या मारहाणीत चौघाजणांचा मृत्यू झाला. मुले चोरणारी टोळी, निव्वळ या संशयाने जमावाने चौघांचा बळी घेतला. गेल्या चार वर्षांत अशा घटना देशभरात दर तीन महिने आड घडतच होत्या. कुठे गोमांस बाळगणारा, तर कोठे ...