क्रीडा क्षेत्रात पाकिस्तानशी असलेले संबंध सुरळीत ठेवूनही भारताच्या पदरात काय पडले, हा इतिहास जगासमोर आहे. त्यामुळे खेळ महत्त्वाचा की देशाभिमान हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्याबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. ...
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली. ...
लोकसभेच्या सतराव्या निवडणुकांना अतिशय थोडा काळ उरला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याच्या बातम्या येत आहेत. मतदारांना आपली मागणी रेटण्याची ही एक संधी आहे. ...
मिलिंद कुलकर्णी प्रशासकीय कारभारात ‘लालफिती’ला फार महत्त्वाचे आहे. कोणत्याही कामाची प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदा फाईल तयार होते. त्यातले कागद व्यवस्थित ... ...
रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. वास्तविक या वार्तेने गोव्यात आनंद व्हायला हवा होता; परंतु लोकांनी, विशेषत: पर्यटन व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...