स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळता ...
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी प्रदेशातील तीन राज्यांसह तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत आता होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल देशाचे भावी राजकारण स्पष्ट करतानाच ...
‘जो गए ६० सालो में नही हुवा वो होगा के नही होगा? देश का विकास होगा के नही होगा? अच्छे दिन आने वाले है... असे ललकार नरेंद्र मोदींच्या मुखातून बाहेर पडत होते ...
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाण्याचे मान्य केले आणि त्यांच्या आजवरच्या मराठी अस्मितेच्या राजकारणावर पोसलेल्या मनसैनिकांत एकच अस्वस्थता पसरली. इतर पक्षही तोडसुख घेऊ लागले. मनसेच्या आजवरच्या मराठी राजकारणाचे आता काय होईल? हा प्रश्न त ...
डॉ. अविनाश डोळस आंबेडकरी विचारांचे भाष्यकार होते. त्यापेक्षा त्यांनी या विचारांचा परिघ दलितांच्या पलीकडे शोषित, वंचितांपर्यंत विस्तारण्याचे काम केले. ...