‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकीकत’ हे सदाशिव महादजी देशपांडे (हेडमास्तर) यांनी लिहिलेले पुस्तक करवीर संस्थानचा इतिहास समजून घेण्यातील एक महत्त्वाचे साधन आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन तब्बल १३५ वर्षांन ...
सध्या या आघाडीचा उल्लेख बरीच मंडळी भाजपची ‘ब’ टीम असा करताना दिसतात; परंतु दूरगामी विचार केला तर यात तथ्य वाटत नाही याचा उलगडा येत्या वर्षभरात होईल. ...
निवणडणूक प्रचाराच्या काळात अशी लक्षवेधक घोषणा करून जनमतावर प्रभाव टाकण्याची संधी १९९६ मध्ये नरसिंह राव यांनाही होती; पण त्यांनी तसे केले नाही. तसे त्यांनी का केले नाही हे एक गूढ आहे. ...
चीनने भारताविरुद्ध नव्या कुरापती करणे सुरू केले आहे. त्या देशाने काढलेल्या आपल्या तीस हजार नकाशांत अरुणाचल हे राज्य व तैवान हा प्रदेश त्यात न आल्याने मागे घेतले आहेत. ...
ब्रेंटनने हा हल्ला आपल्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून चित्रित केला आणि तो स्वत:च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून थेट प्रक्षेपित केला. वर्णवर्चस्ववादी लोकांनी हे चित्रीकरण यु-ट्यूब, टिष्ट्वटर सारख्या माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर केले. ...
ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाला बोलावले होते. पण संयोजकांनी त्यांचे तयार केलेले भाषण वाचले तेव्हा त्यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही असेच एकदा घडले होते. ...