कोणत्याही जाती अथवा धर्माचा भेदाभेद न करता, मुलगा आणि मुलीच्या पसंतीनुसार विवाह केला जात असल्याने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला येथे प्राधान्य मिळत आहे. ...
उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेत भाजपासोबत आहे. तरीही ठाकरे यांनी मोदींना उद्देशून ‘पहारेकरीच चोर आहेत’ असे म्हटले असेल, तर ती बाब राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्रकृती बिघडली असल्याचे सांगणारी आहे. ...
वाजपेयी व मोदी यांच्या कार्यशैलीत मूलतः फरक आहे. तो समजून न घेता दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. वाजपेयी भाजप (त्याआधी जनसंघ) नेते असले तरी एनडीएचे नेते म्हणूनही त्यांना मान्यता होती. ...
माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. ...
देशातील प्रत्येक नागरिक संशयित आरोपी असून तो देश, समाजाची फसवणूक करत असल्याचे गृहीत धरल्याप्रमाणे सरकार वागते आहे. यामुळे जनतेचे अधिकार कागदावर ठेवून प्रत्यक्षात ते काढून घेतले आहेत. ...
एखाद्या देशाचा विकास वेगाने व्हायला हवा असेल तर तो सुरक्षित हवा आणि त्यासाठी हवी संरक्षणसिद्धता. हीच बाब कोणत्याही देशाच्या सरकारच्या एकूण नीतीच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय जी-सॅट सात या भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून ...