दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते. ...
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे गरजले होते की, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जेथे एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीकविमा देतो. पण, आता एका झटक्यात ही योजना गुंडाळली. पीकविमा योजनेत करोडो रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांनी विधिमंडळ ...
मुंबईचे नवे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना मुंबईकरांची नाडी माहिती आहे. लोकांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून त्यांनी वाचवले, तरी त्यांचे कौतुक होईल... ...
गोव्यात पर्यटकांची संख्या यापुढे अधिक वाढणार आहे. मे महिना हा सुट्टीचा काळ. विद्यार्थ्यांना, शाळांना सुट्टी. त्यामुळे पालकही मुद्दाम दैनंदिन कामापासून दूर राहतात व मुलांना घेऊन हॉलिडे अनुभवतात. आता देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतील. ...