जग आजच्यासारखेच प्रदूषित होत राहिले, तर येत्या काळात हॉलंड व मॉरिशससारखे देश पाण्याखाली जातील आणि मुंबईसह अनेक समुद्री शहरांचे किनारे जलमय होतील. जगाची जेवढी चिंता करायची, तेवढीच ती आपण आपलीही केली पाहिजे. ...
वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे. ...
जागतिक पर्यावरण दिवस ५ जून १९७४, सर्व प्रथम युनायटेड स्टेट्स या देशाची यजमान पदासाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या यजमान पदाचा बहुमान त्यांना मिळाला. ...
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे. ...
प्राधान्यक्रम १ मध्ये ९ प्रदूषित पट्टे होते, सध्या फक्त दोन नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ०२ मध्ये ६ प्रदूषित पट्टे होते, सध्या पाच नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ३ मध्ये १४ प्रदूषित पट्टे होते, ...
नंदकुमार गुरव प्रादेशिक अधिकारी (मुख्यालय), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. प्लॅस्टिक असा कृत्रिम पदार्थ आहे की, जो दैनंदिन जीवनामध्ये विविध रूपांमध्ये ... ...
वातावरण बदलामुळे भूगर्भातील पाणी कमी तर होतेच, त्याचबरोबर त्याची गुणवत्तासुद्धा बदलते. वातावरण बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो, उत्पादन वाढावे, म्हणून भरपूर रासायनिक खते वापरली जातात, याच खतांचे अंश भूगर्भातील पाण्यात मिसळतात. पंजाब हरयाणामधील भू ...