लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज - Marathi News | Editorial - After every election, allegations are made against EVMs and at some point, this should be brought to light. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

आता महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकारण म्हणून हा संघर्ष विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी भाजप असा दिसत असला तरी प्रत्यक्षात सगळे आरोप, आक्षेप भारतीय निवडणूक आयोग या देशाच्या स्वायत्त व स्वतंत्र संस ...

भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृतवर्ष! प्रत्येक भारतीयाने ऋण व्यक्त केले पाहिजे - Marathi News | Editorial on 75th anniversary of the formation of the Constitution of India, Every Indian should express his gratitude | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय राज्यघटनेचे वैभवशाली अमृतवर्ष! प्रत्येक भारतीयाने ऋण व्यक्त केले पाहिजे

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समन्याय हा आत्मा असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला आज ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने उलगडलेली घटना निर्मितीची कहाणी... ...

आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता... - Marathi News | Editorial on Who has lost the edge and fear of Ambedkari thought?; The direction of government policies should be for the welfare of the underprivileged | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

दलित समाज, मतदार आणि त्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पक्षांपुढे मोठी आव्हाने आहेत. आर्थिक दरी वाढत असताना सरकारी धाेरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी. त्याकरिता सत्ताधाऱ्यांवर दबाव हवा, तर आंबेडकरी विचारही बळकट हवा! ...

‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं - Marathi News | Special Editorial - Whose Shiv Sena is real, Eknath Shinde or Uddhav Thackeray, the people have decided | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं

छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवले! आता यापुढे शिंदेंचे भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? ...

संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक - Marathi News | Editorial - Confusion on the first day of the Parliament session, ruling and opposition face off over Gautam Adani debate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करताना, यासंदर्भात नेमकेपणाने मांडणी केली होती. विरोधी विचारांना अवकाश मिळावा, अशी तरतूद लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. ...

आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता? - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results: What would Yashwantrao Chavan have advised Sharad Pawar today? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?

पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी ‘गमावले’ होते, त्यातले पुष्कळ परत कमावले! शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. पण त्यांचे राजकारण ‘संपवणे’ सोपे कसे असेल? ...

‘सहकारातून समृद्धी’ या भारतीय मंत्राची जागतिक जादू - Marathi News | Special Editorial on The global magic of the Indian mantra 'Prosperity through cooperation' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सहकारातून समृद्धी’ या भारतीय मंत्राची जागतिक जादू

२५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या दरम्यान नवी दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या आमसभेचे आणि जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने देशाच्या सहकार क्षेत्राचा घेतलेला आढावा. ...

दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Editorial - In major states including Maharashtra, there is no longer any politics of the two alliances of Congress and BJP, independents, or other parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

निवडणुकीच्या रिंगणात सहा प्रमुख पक्ष, तसेच स्वबळावर आणखी तीन-चार पक्ष रिंगणात असले, तरी मुख्य लढत महायुती व महाविकास आघाडीतच होती. ...

..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना - Marathi News | Special Editorial - Politics of the 1970s-90s and Current Politics of Maharashtra and India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा ! ...