ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...
मार्गशीर्ष महिना अन् शिशिर ऋतू प्रारंभ. वर्षातील हा एक आणखी एक मोहक काळ. दिवंगत विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी सर्व ऋतूंच्या छटा त्यांच्या समर्थ लेखणीतून ऋतुचक्र या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. शिशिर ऋतू प्रारंभाच्या मुहूर्तावर त्यांच्या याच पुस्तकात ...
मुली-महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा सक्षमीकरणाची सुरुवात आपल्या घरात/कुटुंबातच बालपणापासून होत असते. पालकांनी लहानपणापासून मुलींना सारासार विचार करून, योग्य- अयोग्य परिणामांचा विचार करून स्वयंनिर्णय घेण्यास शिकवायला हवे, तसे स्वातंत्र्य ...