नवी मुंबईत महापालिकेनेच विकास आराखड्यात पाणथळींचे आरक्षण बदलून ते बिल्डरांना खुले केले आहे. या विरोधात विद्यमान वनमंत्री गणेश नाईक हे स्वत: मैदानात उतरले होते. ...
गेल्या महिन्यात अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आणि पुनीत खुराना या तरुण उद्योजकाने आत्महत्या केली. दोघांनाही आत्महत्येला प्रवृत्त करणारे प्रमुख कारण एकच, ते म्हणजे पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी चालवलेला छळ. त्यानिमित्ताने... ...
‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होऊ शकते. तसेच फरार होणाऱ्या कैद्यांची संख्या कमी होऊ शकेल. जीपीएस आधारित ट्रॅकिंगमुळे आपल्यावर पाळत आहे, हे कैद्यांना माहीत असेल. त्यामुळे ते फरार होण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता कमी आहे. ...
राष्ट्रीय नेते असोत, लेखक असोत की नातवंडं - त्याचा सगळ्याच स्तरांतल्या लोकांशी सहज संवाद साधण्याचा गुण अविश्वसनीय आहे. बाबाच्या नव्वद वर्षांच्या आयुष्याचा विचार करताना मी कृतज्ञतेने भारावून जातो. त्याने मला केवळ कामाबद्दलच नव्हे, तर कुतूहल, आदर आणि प ...